Case Study--6
+ जिवेत शरद : शतम
मृत्यू एक त्रिकालाबाधित सत्य . प्रत्येकाच्या वाट्याला येणारे कटू सत्य. एका चैतन्याचा अंत ,जीवात्म्याचा परमात्म्यात विलीन होण्याचा क्षण , पंचमहाभूतात विलीन होण्याचा क्षण , एका जीवात्म्याचा आणि देहाचा विरहाचा क्षण .
पण प्रकार वेगवेगळे , अपघातात येणारा मृत्यू ,शांतपणे येणारा मृत्यू ,झोपेत येणारा मृत्यू, असह्य वेदना सहन करीत येणारा मृत्यू , पाण्यात येणारा मृत्यू ,आगीत भाजून येणारा मृत्यू .
माझे वडील वारकरी संप्रदायातले होते . सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आई -वडील दोघेही चारी धाम करून आले होते . आई -वडील दोघेही आळंदी ते पंढरपूर वारी पायी करत होते . आजही आई पंढरपूरची वारी पायी करत आहे .
मृत्यूला सामोरे जाण्याचा क्षण ……। हे फक्त साधू संताच्या बाबतीत घडू शकते मानवाच्या बाबतीत अंशत: ------
वडिलांनी मधुमेह बरोबर केलेली मैत्री ,ती झाल्यापासून जवळजवळ २०-२५ वर्षे अबाधित ठेवली . पण शेवटी शेवटी मैत्रीत अंतर पडत गेले आणि मधुमेहाने वडिलांना पंचमहाभूतात विलीन होण्यासठी मुक्त केले .
शेवटचे ५-६ महिने वडील जास्त आजारी होते मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत होते रक्तातील Creatinin हा घटक वाढलेला होता त्यामुळे उत्सर्जनचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यातच अर्धांगवायू झटका ( फक्त चेहर्यापुरता ) Creatinin चे प्रमाण कमी होत नव्हते शरीर औषधाला प्रतिसाद नव्हते . जाण्यापूर्वी दोन दिवस अगोदर पुन्हा एकदा अर्धांगवायू चा जबरदस्त झटाका आला . . त्यावेळी मेंदूचे स्कॅन केले . त्यांची सर्व गात्रे शिथिल झाली होती श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता म्हणून त्यांना व्हेण्टिल्लेटर्वर ठेवले होते . माझी भाची डॉक्टर आहे . तिने सांगितले ,मामा infection झाले आहे .वेळ आली आहे ,वाट पाहणे आपल्या हाती आहे . रविवारी पहाटे ३-३.३० वाजता ब्राम्हमुहुर्तावर पंचमहाभूतात विलीन झाले
मीच यासंबंधी तीन आठवडे अगोदर प्रश्न कुंडली मांडून वडिलांचा आजार केंव्हा बरा होईल ते पहिले होते . त्यावेळी माझ्या लक्षात आले फार काळ नाही . नियतीचा पावलांचा सुगावा लागला होता . हे , मी फक्त माझे वकील बंधू यांचेजवळ बोललो होतो .
गुरूमुळे मधुमेह झाला गुरु नवम स्थानात त्यामुळे २०-२५ वर्षे नियंत्रणात होता . गुरु मंगळाच्या नक्षत्रात . मंगल तुळेत व्दितीयात (मारक) आहे. मंगळ शुक्राच्या राशीत आहे . मंगल शस्त्रक्रिया करवितो त्यामुळे प्रोस्ट्रेट ग्लंड ची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच मुळ्व्याधची शास्त्राक्रीया झाली आहे . (शुक्र-मुळव्याध) मंगळ शनीच्या युतीत तुल राशीत आहे . मंगळ (२,३,६,७,८,४) स्नायूचे व मेंदूचे आजार देतो . शनि आकुंचन करणारा आहे . शनीमुळे (२,३,६,७,८,४ ) पक्षाघात (अर्धांगवायू )झाला .सुरुवतीला तो फक्त चेहर्यापुरता होता कारण शष्ट भावाचा सब गुरु वृषभ राशीत आहे . वृषभ राशीचा अमंल गळा ,घसा ,श्वासनलिका ,अन्ननलिका ,मान यावर आहे . मृत्युपूर्वी वडिलांना घास गिळताना त्रास होत होता . पक्षाघात मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झाला शनि तूळ राशीत असल्यामुळे, तुळ राशीचा संबंध मूत्राशय,मूत्रपिंड यावर आहे . शनि आकुंचन ,गोठविणारा असल्यामुळे उत्सर्जन कमी होत होते त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळितपणे होत नव्हते . त्याच्यावर ताण पडत होता . रक्तातील क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत होते . डॉक्टर म्हणाले क्रियेटिनिन हे त्वचेच्या खालच्या थराला चिकटून राहते . त्यामुळे घाम येत नाही . व अंगाला खाज सुटते अक्षरश: वडील खाज सुटत असल्यामुळे अंग , पाठ भिंतीला घासत असत इतकी भयंकर खाज येत होती .
वडील आजारी होते त्यावेळी शनि महादाशेमध्ये शनि अंतर्दशा राहू विदशा चालू होती ४/११/२०११ ते २१/४/२०१२ सूक्ष्मदशा गुरूची होती ३/१२/२०११ ते २५/१२/२०११
शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनि ---२,६,मं यु २,३,८
न . स्वामी राहू ---५ श २,६,न . रवि २,४
सब बुध ---४,शु यु ४,१०
स . न . स्वामी केतू ---११,चं १२ न . गु ९,७,१०
शनि २ (मारक) ,३ (अष्टमाचे अष्टम ) ६ (रोग ,आजार )४ (चिरशांती ),७ (बाधक )
१० (लाभाचे व्यय)१२( हौस्पिटल ) सर्वांचा बलवान कार्येश होता . शनि तूळेत मंगळाच्या युतीत होता
राहू ---
न . स्वामी रवि ---४ श दृ २,६
सब गुरु ---१० कयू
स न . स्वामी मंगळ ---२,३,८ श यु २,६
राहू २ (मारक) ३ (अष्ट माचे अष्टम )४ (चिरशांती) ६ (रोग,आजार) ८ (मृत्यू )या सर्व भावांचा बलवान कार्येश होता .
शनि महादश--- २,३,४,५,६,७,८,९,१०,१२
शनि अंतर्दशा
राहू विदशा --- २,३,४,६,८
गुरु सूक्ष्म दशा ----२,३,६,८,१०
शुक्र प्रांणदशा ---१,२,४,६,११,१२
शुक्र प्राणदशा १४/१२/२०११ ते १८/१२/२०११ पर्यंत होती
१८/१२/२०११ पहाटे ३. ३० वाजता निधन झाले .
शेवटचे ५-६ महिने वडील जास्त आजारी होते मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होत होते रक्तातील Creatinin हा घटक वाढलेला होता त्यामुळे उत्सर्जनचे प्रमाण कमी झाले होते. आणि त्यातच अर्धांगवायू झटका ( फक्त चेहर्यापुरता ) Creatinin चे प्रमाण कमी होत नव्हते शरीर औषधाला प्रतिसाद नव्हते . जाण्यापूर्वी दोन दिवस अगोदर पुन्हा एकदा अर्धांगवायू चा जबरदस्त झटाका आला . . त्यावेळी मेंदूचे स्कॅन केले . त्यांची सर्व गात्रे शिथिल झाली होती श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता म्हणून त्यांना व्हेण्टिल्लेटर्वर ठेवले होते . माझी भाची डॉक्टर आहे . तिने सांगितले ,मामा infection झाले आहे .वेळ आली आहे ,वाट पाहणे आपल्या हाती आहे . रविवारी पहाटे ३-३.३० वाजता ब्राम्हमुहुर्तावर पंचमहाभूतात विलीन झाले
एक वारकरी विठ्ठलाला भेटावयास वैकुंठाला गेला .
खरे तर असा प्रश्न कोणी विचारत नाही . मी आजारी केंव्हा पडणार आहे ? मला अपघात केंव्हा होणार आहे ? मला मृत्यू केंव्हा येणार आहे ? फार फार तर माणूस आजारी असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात .मीच यासंबंधी तीन आठवडे अगोदर प्रश्न कुंडली मांडून वडिलांचा आजार केंव्हा बरा होईल ते पहिले होते . त्यावेळी माझ्या लक्षात आले फार काळ नाही . नियतीचा पावलांचा सुगावा लागला होता . हे , मी फक्त माझे वकील बंधू यांचेजवळ बोललो होतो .
कृष्णमुर्ती पद्धतीने माझ्या पत्रिकेवरून वडिलांच्या मृत्यू बद्धल
ज्योतिष शास्त्रीय दृष्टीकोनातून केलेली चिकित्सा
कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये वडिलांचा विचार नवम स्थानातून करतात . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे .
आजाराचा प्रश्न हा प्रश्न कुंडली वरून सोडवावा असा संकेत आहे कारण मुळ कुंडली आयुष्यात जे जे आजार होणार त्याचे निर्देशन करीत असते . प्रश्न कुंडली --त्यावेळी नेमका कोणता आजार झाला आहे त्याचे निर्देशन करीत असते . आजारासंबंधी खालील गोष्टी पहाव्यात . -----
१) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू व दीर्घायू पाहावा
२) शष्ट भाव आजार,रोग दाखवितो
३) व्यय भाव हौस्पिटल दाखवितो
४) अष्टम भाव दोष ,धोका दाखवितो (शस्त्रक्रिया )
५) षष्ठ भावाचा उपनक्षत्र स्वामी हाच आजारपणाचा एकमेव निर्णायक घटक असतो .
जे ग्रह षष्ठ भाव ,लग्न भाव यांच्याशी संबंधित असतात त्यांच्या सामायिक दशेत आजार उद्भवतो . षष्ठ भावाचा सब द्वादश भावात असून षष्ठ भाव व लग्नाचा बलवान कार्येश असेल तर व्यक्ती असाध्य आजाराने त्रस्त असते . षष्ठ भावाचा सब द्वादश भावाचा कार्येश असून पंचम व एकादश भावाचा कार्येश असेल तर व्यक्ती औषधोपचाराने बरी होते . षष्ठ भावाबरोबर मारक (२,७) बाधक व अष्टम स्थानाचा विचार करावा लागतो . बाधक स्थानाचा संबंध येत असेल तर व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते अष्टम भावाचा सब आयुष्याच्या शेवटी स्थिती कशी असते हे दर्शवितो .
माझी पत्रिकेची लग्नशुद्धि मा . श्री हिरेमठ यांनी केली आहे . माझ्या पत्रिकेवरून वडिलाच्या आजारपणात शनि महादश -शनि अंतर्दशा -- राहू विदशा चालू होती शष्ट भावाचा सब गुरु आहे. गुरु लग्नाचा, चतुर्थ भावाचा, षष्ठ भावाचा ,नवम भावाचा, दशम भावाचा व व्यय भावाचा सब आहे . गुरुचे कार्येशत्व -----
गुरु ----१० कयू
न . स्वामी मंगळ ----२,३,८ श यु २,६
सब गुरु ----- १० कयू
स . न .स्वामी मंगळ ----२,३,८ श यु २,६
गुरु २ ( मारक ) ८ (मृत्यू ,शस्त्रक्रिया ) ६ (रोग, आजार ) व १० ( लाभाचे व्यय ) यांचा बलवान कार्येश आहे .
गुरूमुळे मधुमेह झाला गुरु नवम स्थानात त्यामुळे २०-२५ वर्षे नियंत्रणात होता . गुरु मंगळाच्या नक्षत्रात . मंगल तुळेत व्दितीयात (मारक) आहे. मंगळ शुक्राच्या राशीत आहे . मंगल शस्त्रक्रिया करवितो त्यामुळे प्रोस्ट्रेट ग्लंड ची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच मुळ्व्याधची शास्त्राक्रीया झाली आहे . (शुक्र-मुळव्याध) मंगळ शनीच्या युतीत तुल राशीत आहे . मंगळ (२,३,६,७,८,४) स्नायूचे व मेंदूचे आजार देतो . शनि आकुंचन करणारा आहे . शनीमुळे (२,३,६,७,८,४ ) पक्षाघात (अर्धांगवायू )झाला .सुरुवतीला तो फक्त चेहर्यापुरता होता कारण शष्ट भावाचा सब गुरु वृषभ राशीत आहे . वृषभ राशीचा अमंल गळा ,घसा ,श्वासनलिका ,अन्ननलिका ,मान यावर आहे . मृत्युपूर्वी वडिलांना घास गिळताना त्रास होत होता . पक्षाघात मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे झाला शनि तूळ राशीत असल्यामुळे, तुळ राशीचा संबंध मूत्राशय,मूत्रपिंड यावर आहे . शनि आकुंचन ,गोठविणारा असल्यामुळे उत्सर्जन कमी होत होते त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळितपणे होत नव्हते . त्याच्यावर ताण पडत होता . रक्तातील क्रियेटिनिन चे प्रमाण वाढत होते . डॉक्टर म्हणाले क्रियेटिनिन हे त्वचेच्या खालच्या थराला चिकटून राहते . त्यामुळे घाम येत नाही . व अंगाला खाज सुटते अक्षरश: वडील खाज सुटत असल्यामुळे अंग , पाठ भिंतीला घासत असत इतकी भयंकर खाज येत होती .
वडील आजारी होते त्यावेळी शनि महादाशेमध्ये शनि अंतर्दशा राहू विदशा चालू होती ४/११/२०११ ते २१/४/२०१२ सूक्ष्मदशा गुरूची होती ३/१२/२०११ ते २५/१२/२०११
शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनि ---२,६,मं यु २,३,८
न . स्वामी राहू ---५ श २,६,न . रवि २,४
सब बुध ---४,शु यु ४,१०
स . न . स्वामी केतू ---११,चं १२ न . गु ९,७,१०
शनि २ (मारक) ,३ (अष्टमाचे अष्टम ) ६ (रोग ,आजार )४ (चिरशांती ),७ (बाधक )
१० (लाभाचे व्यय)१२( हौस्पिटल ) सर्वांचा बलवान कार्येश होता . शनि तूळेत मंगळाच्या युतीत होता
राहू ---
न . स्वामी रवि ---४ श दृ २,६
सब गुरु ---१० कयू
स न . स्वामी मंगळ ---२,३,८ श यु २,६
राहू २ (मारक) ३ (अष्ट माचे अष्टम )४ (चिरशांती) ६ (रोग,आजार) ८ (मृत्यू )या सर्व भावांचा बलवान कार्येश होता .
शनि महादश--- २,३,४,५,६,७,८,९,१०,१२
शनि अंतर्दशा
राहू विदशा --- २,३,४,६,८
गुरु सूक्ष्म दशा ----२,३,६,८,१०
शुक्र प्रांणदशा ---१,२,४,६,११,१२
शुक्र प्राणदशा १४/१२/२०११ ते १८/१२/२०११ पर्यंत होती
१८/१२/२०११ पहाटे ३. ३० वाजता निधन झाले .
No comments:
Post a Comment