चाहूल काळाची --------
कॉलेजची पहिली टर्म संपत आलेली होती सहामाही परीक्षा सुरु झाली होती . परीक्षा शिस्तीत पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर होती . परिक्ष म्हटल कि वातावरण ताण -तणावाचे असते . सकाळी लवकर येउन प्रश्न पत्रिका फोडणे , सुपरवायझर नेमणे , बैठक क्रमांक टाकणे , प्रत्येक वर्गावर प्रश्नपत्रिका ,उत्तरपत्रिका पाठविणे या कामाच्या गडबडीत मी होतो . पेपर सुरु होण्याअगोदर १० मिनिटे एका प्राध्यापकाचा फोन आला , सर आज मी सुपरविजन करणार नाही . मला थोडा रागच आला .मी म्हटले का ? तो म्हणाला सर, घरून फोन आला आहे , आई फार सिरियस आहे, ताबडतोब निघून ये . माझा नाईलाज झाला . अशा प्रसंगी त्याला सहकार्य केले पाहिजे . म्हणून मी त्यांच्या जागी दुसऱ्या सुपरवायझर ची नेमणूक करून परीक्षा वेळेवर सुरु केली .
त्यानंतर तो प्राध्यापक कॉलेजमध्ये आला . रजेचा अर्ज माझ्याकडे दिला . जाता जाता मला म्हणाला सर माझ्या आईबद्धल आपले काय मत आहे .? मी ज्योतिषाचा अभ्यास करतो . हे बहुतेक सर्वाना माहित होते . त्यामुळे त्यांनी हा प्रश्न मला विचारला होता . मी म्हटले एक पुस्तक घ्या मनात आई बद्धल विचार करा आणि एक पान काढ . उजव्या बाजूच्या पानावरील नंबर सांगा . संध्याकाळी मी तुम्हाला फोन करून सांगतो . त्याप्रमाणे त्यांनी १६३ हि संख्या सांगितली .
संध्याकाळी घरी गेल्यानंतर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच प्रश्न सोडवायला घेतला . हा प्रश्न मी ३ नोव्हेंबर २०१२ रोजी १७=४८=१९ वाजता रे ७४ २६ अ १७ ५९ येथे सोडविला .
कुंडली खालील प्रमाणे --- प्रश्न आईच्या आजारासंबधी होता .
चंद्र हा मनाचा कारक प्रश्न रोख बरोबर आहे का ते पाहू प्रश्न कुंडलीत भावचलीतामध्ये चंद्र सप्तमात म्हणजे आईच्या चतुर्थ स्थानापासून चतुर्थात , (आईचे पहिले मोक्ष स्थान ) आईचा षष्टेश चंद्र राहूच्या नक्षत्रात , राहू चतुर्थ स्थानापासून नवमात म्हणजे आईचे बाधक स्थानात . ( आईचे लग्न कुंभ आहे )सर्व साधारणपणे गंभीर आजारी व्यक्तीच्या बाबतीत चतुर्थ ,बाधक ,मारक स्थानाचा संबंध येत असेल तर समजावे अंतिम यात्रा सुरु झाली आहे . कारण चतुर्थ स्थान हे मोक्ष त्रिकोणाचे पहिले स्थान आहे .आजार च्या मुद्यासाठी खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे
१) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू व दीर्घायू पाहावा
गुरु सूक्ष्म दशा पहिल्या , दुसऱ्या चौथ्या पायरीला ४ ( मोक्ष ) भावाचा कार्येश आहे तसेच दुसऱ्या चौथ्या पायरीला ६ ( आजार / रोग ) व ७ ( मारक ) स्थानाचा कार्येश आहे . गुरूची सूक्ष्म दशा
१ नोव्हेंबर २०१२ ते ८ नोव्हेंबर २०१२ पर्यंत आहे . हा कालावधी जास्त घातक आहे असे मला वाटले . फोन वर मी त्यांना सांगितले तब्येत नाजूक आहे काळजी घ्या . ८ नोव्हेंबर पर्यंत काळजी घ्या . त्यानंतर त्यांना बरे वाटेल .
अजून थोडे खोलात जाण्यासाठी मी प्राण दशा पहावयाचे ठरविले . त्यापुढील प्राण दशा बुध , केतू व शुक्र ची होती . त्यांचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
बुध --- केतू ---३ कयू शु ७ शुक्र ---७
न. स्वा शनि ---८,१२,१ रवि ---८ चंद्र --- ४,६
सब शुक्र ---७ गुरु --- ४ कयू राहू --- ९
स. न.स्वा चंद्र ---४,६ चंद्र ---- ४ ,६ गुरु ---३,११,४,मं दृ १०,२
तिन्ही प्राण दशांचा विचार करता शुक्राची प्राण दशा फार घातक ठरणारी आहे . कारण शुक्र
२,७ (मारक ), ९ (बाधक ), ६ ( आजार ), ३ (अष्टमाचे अष्टम ) ,१० ( लाभाचे व्यय ) या विरोधी भावांचा कार्येश आहे . बुध व केतू मध्ये ९ (बाधक ) भाव लागत नाही . शुक्र प्राण दशेचा कालावधी आहे----
४ नोव्हेंबर २०१२ ते ६ नोव्हेंबर २०१२
दिनांक ५ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आईची प्राण ज्योत मालवली
त्यानंतर तो प्राध्यापक कॉलेजमध्ये आला . रजेचा अर्ज माझ्याकडे दिला . जाता जाता मला म्हणाला सर माझ्या आईबद्धल आपले काय मत आहे .? मी ज्योतिषाचा अभ्यास करतो . हे बहुतेक सर्वाना माहित होते . त्यामुळे त्यांनी हा प्रश्न मला विचारला होता . मी म्हटले एक पुस्तक घ्या मनात आई बद्धल विचार करा आणि एक पान काढ . उजव्या बाजूच्या पानावरील नंबर सांगा . संध्याकाळी मी तुम्हाला फोन करून सांगतो . त्याप्रमाणे त्यांनी १६३ हि संख्या सांगितली .
संध्याकाळी घरी गेल्यानंतर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच प्रश्न सोडवायला घेतला . हा प्रश्न मी ३ नोव्हेंबर २०१२ रोजी १७=४८=१९ वाजता रे ७४ २६ अ १७ ५९ येथे सोडविला .
कुंडली खालील प्रमाणे --- प्रश्न आईच्या आजारासंबधी होता .
चंद्र हा मनाचा कारक प्रश्न रोख बरोबर आहे का ते पाहू प्रश्न कुंडलीत भावचलीतामध्ये चंद्र सप्तमात म्हणजे आईच्या चतुर्थ स्थानापासून चतुर्थात , (आईचे पहिले मोक्ष स्थान ) आईचा षष्टेश चंद्र राहूच्या नक्षत्रात , राहू चतुर्थ स्थानापासून नवमात म्हणजे आईचे बाधक स्थानात . ( आईचे लग्न कुंभ आहे )सर्व साधारणपणे गंभीर आजारी व्यक्तीच्या बाबतीत चतुर्थ ,बाधक ,मारक स्थानाचा संबंध येत असेल तर समजावे अंतिम यात्रा सुरु झाली आहे . कारण चतुर्थ स्थान हे मोक्ष त्रिकोणाचे पहिले स्थान आहे .आजार च्या मुद्यासाठी खालील गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे
१) लग्नाच्या सब वरून अल्पायु ,मध्यायू व दीर्घायू पाहावा
२) शष्ट भाव आजार,रोग दाखवितो
३) व्यय भाव हौस्पिटल दाखवितो
४) अष्टम भाव दोष ,धोका दाखवितो (शस्त्रक्रिया )
५) षष्ठ भावाचा उपनक्षत्र स्वामी हाच आजारपणाचा एकमेव निर्णायक घटक असतो
आईचे चतुर्थ स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे . आईचे कुंभ हे लग्न स्थान आहे कुंभ हे स्थिर लग्न आहे. स्थिर लग्नाला नवम स्थान बाधक स्थान आहे
लग्न भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व ---
चंद्र -- ९---- बाधक
न . स्वामी राहू --९ कयू मं १०,२ २---- मारक
सब राहू --९ कयू ४----मोक्ष
स . न . स्वामी गुरु --३,११,४ कयू मं दृ १०,२ १०---लाभाचे व्यय
षष्ठ भावाचा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व ----
राहू ----९ ९---- बाधक
न . स्वामी गुरु ----३,११,४,कयु मं १०,२ २---- मारक
सब राहू ----९ ४----मोक्ष
स . न . स्वामी गुरु --३,११,४ कयू मं दृ १०,२ ३----अष्टमाचे अष्टम
अष्टम भावाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ----
बुध -- ८----मृत्यू
न . स्वामी शनि --८,१२,१ १२---- हॉस्पिटल
सब शुक्र ---७ ७----मारक
स . न . स्वामी चंद्र ---४ ४----मोक्ष
लग्नाचा सब चंद्र ९ , १० भावाचा कार्येश आहे . ९ ,१० भाव आयुष्य वर्धक आहे म्हणजे वयवर्षे ६६ च्या पुढे आयुष्यमान आहे . आज त्यांचे वय ७६ आहे . वयवर्षे ६६च्या पुढे केंव्हाही मृत्यू येऊ शकतो .
लग्न , षष्ठ व अष्टम यांच्या सब वरून व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी आहे . हे निश्चित सांगता येईल . यामध्ये ५, ११ दोन्ही भाव कोठेच लागत नाहीत . षष्ठ भावाचा सब राहू ११ भाव दाखवतो त्याच बरोबर २,३,४,९,१० हे विरोधी भाव सुधा दाखवतो
लग्न , षष्ठ व अष्टम यांच्या सब वरून व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी आहे . हे निश्चित सांगता येईल . यामध्ये ५, ११ दोन्ही भाव कोठेच लागत नाहीत . षष्ठ भावाचा सब राहू ११ भाव दाखवतो त्याच बरोबर २,३,४,९,१० हे विरोधी भाव सुधा दाखवतो
आता महादशा - अंतर्दशा पाहू ---
प्रश्न वेळी राहू महादशा राहू अंतर्दशा चालू होती . राहूचे कार्येशत्व आपण वर पहिले आहे . प्रश्न वेळी रवि विदशा चालू होती . रविचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
रवि ---
न . स्वामी . राहू ---९ कयू मं १०,२ ९-----बाधक
सब रवि --- २ ----मारक
स . न . स्वामी राहू --- ९ कयू मं १०,२
महादशा अंतर्दश मध्ये ६ भाव कोठेच लागत नाही म्हणून मी सूक्ष्म दशा पहायचे ठरविले . प्रश्न वेळी गुरूची सूक्ष्म दशा चालू होती . गुरुचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---
गुरु ---४ कयू
न . स्वामी चंद्र ----४, ६
सब शुक्र --- ७
स. न .स्वामी चंद्र ---४ , ६
रवि ---
न . स्वामी . राहू ---९ कयू मं १०,२ ९-----बाधक
सब रवि --- २ ----मारक
स . न . स्वामी राहू --- ९ कयू मं १०,२
महादशा अंतर्दश मध्ये ६ भाव कोठेच लागत नाही म्हणून मी सूक्ष्म दशा पहायचे ठरविले . प्रश्न वेळी गुरूची सूक्ष्म दशा चालू होती . गुरुचे कार्येशत्व खालील प्रमाणे ---
गुरु ---४ कयू
न . स्वामी चंद्र ----४, ६
सब शुक्र --- ७
स. न .स्वामी चंद्र ---४ , ६
१ नोव्हेंबर २०१२ ते ८ नोव्हेंबर २०१२ पर्यंत आहे . हा कालावधी जास्त घातक आहे असे मला वाटले . फोन वर मी त्यांना सांगितले तब्येत नाजूक आहे काळजी घ्या . ८ नोव्हेंबर पर्यंत काळजी घ्या . त्यानंतर त्यांना बरे वाटेल .
अजून थोडे खोलात जाण्यासाठी मी प्राण दशा पहावयाचे ठरविले . त्यापुढील प्राण दशा बुध , केतू व शुक्र ची होती . त्यांचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
बुध --- केतू ---३ कयू शु ७ शुक्र ---७
न. स्वा शनि ---८,१२,१ रवि ---८ चंद्र --- ४,६
सब शुक्र ---७ गुरु --- ४ कयू राहू --- ९
स. न.स्वा चंद्र ---४,६ चंद्र ---- ४ ,६ गुरु ---३,११,४,मं दृ १०,२
तिन्ही प्राण दशांचा विचार करता शुक्राची प्राण दशा फार घातक ठरणारी आहे . कारण शुक्र
२,७ (मारक ), ९ (बाधक ), ६ ( आजार ), ३ (अष्टमाचे अष्टम ) ,१० ( लाभाचे व्यय ) या विरोधी भावांचा कार्येश आहे . बुध व केतू मध्ये ९ (बाधक ) भाव लागत नाही . शुक्र प्राण दशेचा कालावधी आहे----
४ नोव्हेंबर २०१२ ते ६ नोव्हेंबर २०१२
दिनांक ५ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आईची प्राण ज्योत मालवली