कृष्णमूर्ति ज्योतिष: March 2018

Friday 30 March 2018

फसवणूक 

                         एका स्त्री ने प्रश्न विचारला, पतीने धंध्यामधे पैसे गुंतविण्यासाठी एका व्क्यक्तीला १० लाख रूपये दिले. १५ दिवसांनी सदर व्यक्ती पळून गेली. त्याव्यक्ती कडून पैसे परत मिळतील का ?
 के पी. १५९ दिनांक २६/३/१८ वेळ १८-१३-५७ फलटण
अ १७-५९ रे ७४ -२६
नियम...षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे मिळतील. 
सब शनी असेल तर कमी मिळतील ,बुध असेल तर हप्त्यांत मिळतील.
पतिने पैसे दिलेत म्हणून कुंडली फिरवून घेतली
षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे परत मिळतील. 
फिरविलेल्या कुंडलीमधे षष्टाचा सब शनी आहे 
शनी..
शुक्र..११ १
शुक्र..
केतू..८ ,९ कस्प युती श ७ ९ 
शनी ३-४ पायरीवर ७,८,९ चा कार्येश आहे  २,६ चा कार्येश होत नाही. 
दशा शनी बुध २६-४-१९ पर्यंत
शनी चे कार्येशत्व वर आहेच. 
बुध..१०, ५ ,११
बुध..१०,५,११
रवी..१०,४ मं द्रुष्ट ७ ,१२
शनी..७ ,९

बुध सुधा २,६ चा कार्येश होत नाही. 

सबब पैसे मिळणार नाहीत.
माझे मत...चतुर्थात पापग्रह असतील तर व्यक्ती, लबाड,अप्रामाणिक, खोटारडी, फसवणूक करणारी असते . (  (शनी,मंगळ,राहू ,नेपच्यून ) 
या कुंडलीमध्ये नेपच्यून चतुर्थ भावारंभी आहे 
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये नेपच्यून दशम भावारंभी येतो . धंद्यामध्ये फसवणूक 
पैसे मिळण्यासाठी सहावा भाव लागलाच पाहिजे, कारण सप्तम भाव हि पळून गेलेली व्यक्ती तिच्या पैशाचा व्यय म्हणजे षष्ट स्थान . षष्ट स्थान लागत नाही. म्हणून पैसे मिळणार नाहीत.
फक्त ६ किंवा २ ६ चा कार्येश असलाच पाहिजे. फक्त २ लागून चालणार नाही.
 ११ भाव तसा दुय्यम आहे. फक्त इच्छापुर्ती दाखवितो. म्हणून ६ ११ किंवा २ ६ ११ भाव असावेत.
शुभम भवतु 





















Wednesday 14 March 2018

   सबची प्रतिकूलता 
                                        आदित्य , अधुनमधून माझ्याकडून ज्योतिष चा सल्ला घेत असे. मध्यंतरी ऑगस्ट २०१७ मधे नोकरीविषयी प्रश्र्न विचारला होता. तो म्हणाला तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझी वाटचाल चालू आहे. मि नविन नोकरीसाठी मुलाखत दिली आहे. मला खात्री आहे , माझी निवड होईल. काल त्याचा अहमदाबाद हून फोन आला मला म्हणाला माझा विवाहाचा योग केंव्हा आहे ?  त्याची पत्रिका माझ्याकडे आहेच. शिवाय मि त्याला एक केपी नंबर ध्यायला सांगितले. त्याने ३७ नंबर दिला. २-३ दिवसांनी सांगतो असे म्हणून फोन ठेवला.
त्याची पत्रीका खालीलप्रमाणे।....।
दिनांक...३१/३/१९८५ वेळ...सकाळी १०-१०-१२ स्थळ..परभणी
त्याच्या पत्रीकेची लग्नशुध्दि मि यापुर्वीच केली होती.
नियम... ७ चा सब २ ७ ११ चा कार्येश असेल तर २ ७ ११ च्या संयुक्त दशेमधे विवाह होतो.
या पत्रिकेत ७ चा सब शुक्र आहे.
शुक्राचे कार्येशत्व....
शुक्र...
बुध...११,५ शु युती ११,१
चंद्र...
शनी...६,१०

फोर स्टेप प्रमाणे या ठिकाणी सबची प्रतीकुलता निर्माण झाली आहे. म्हणजे शुक्र ३-४ स्टेपला पुर्णपणे विरोधी भावाचा कार्येश झाला आहे. सबब आदित्य चा विवाह होणार नाही असे खात्रीपुर्वक म्हणता येईल.
तसेच ७ चा सब शुक्र मिन या द्विस्वभाव राशीत आहे व शुक्र बुधाच्या युतीत आहे .
 दशेचा विचार केल्यास आता बुध शनी गुरू दशा २०/७/१८ पर्येंत आहे
                              बुध...११,५ शु यु ११ १
नक्षत्र स्वामी              बुध... ११,५शु यु  ११,१
सब...                       चंद्र...
सब चा न. स्वामी         शनी...६,१०

                           शनी...६,१०
नक्षत्र स्वामी           शनी...६,१०
सब..                    शनी...६,१०
सब चा न. स्वामी.    शनी...६,१०

                                गुरू...
नक्षत्र स्वामी                चंद्र..२,३
सब..                         शनी...६,१०
सब चा न. स्वामी          शनी...६,१०

एकूण दशेचा विचा र केला दशा सुद्धा विरोधी भावाची कार्येश आहे म्हणून  २०/७/१८ पर्यंत विवाह होणार नाही.