लग्न शुद्धी भाग -२
लग्न शुद्धी भाग -१ मध्ये आपण जबलपूर येथील जातकाची जन्मवेळ निश्चित केली आहे . त्यावरून कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली.
जन्मतारीख -१०/०१/१९७९ जन्मवेळ संध्याकाळी ७=२५=३९ ठिकाण --अथनेर बेतुल
आपल्याला खालील तीन घटना पडताळून पहावयाच्या आहेत .
१) नोकरीची तारीख --एप्रिल २००८
२) मोठी बहिण विवाह --७ डिसेंबर १९९६
३) वडील -मृत्यू ----५ नोव्हेंबर २०११
त्या जर कृष्णमुर्ती नियमाच्या आधाराने बरोबर आल्या तर आपण जी जन्मवेळ निश्चित केली आहे ती बरोबर आहे असे म्हणता येईल .
१) प्रथम आपण नोकरीची तारीख बरोबर येते का पाहू .
नियम --- दशमाचा सब २,६,१०,किंवा ११ या भावांचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येशाच्या दश काळात नोकरी लागते . या ठिकाणी नोकरी लागलेली आहे फक्त २,६,१०,११ भाव लागतात का ते आपणाला पहावयाचे आहे .
नोकरी लागली त्यावेळी जातकाची गुरु महादशा बुध अंतर्दशे मध्ये चंद्राची विदशा चालू होती .
गुरु , बुध व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
गुरु बुध --५,३ चंद्र ---११,१
शनि --२,७ केतू --८ श २,७ मंगल --६,१० र यु ६
मंगल - गुरु ---- गुरु ----
रवि ---६ मं यु ६,१० शनि ---२,७ शनि ---२,७
गुरु २,६ ,१० भावाचा, बुध २ भावाचा व चंद्र २,६,१०,११ भावांचा कार्येश आहे नियामाप्रमाणे याच कालावधीत नोकरी लागली आहे . असे म्हणता येईल .
२) थोरल्या बहिणीचा विवाह तारीख ---७ डिसेंबर १९९६
सदर जातक धरून एकूण तीन भावंडे आहेत . जा सगळ्यात लहान आहे . जातकाला एक मोठा भाऊ आहे व सगळ्यात थोरली बहिण आहे .
लाभ स्थान वरून मोठ्या भावाचा विचार करतात बहिण थोरली आहे म्हणून लाभाचे लाभ स्थान म्हणजे नवमस्थान बहिणीचे लग्नस्थान होईल नवमस्थन लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे
बहिणीचा विवाह झाला त्यावेळी जातकाला राहू महादशा शुक्र अंतर्दश व चंद्राची विदशा चालू होती .
नियम --- २,७,११ / ५,८ या भावांच्या कार्येश काळात विवाह होतो .
राहू , शुक्र व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
राहू ---६, र १० शुक्र चंद्र ---३,५
रवि ---१० मं यु २ शनि --६,११ मंगळ ---१०,२
रवि --- शुक्र -- गुरु ----
शुक्र --- ८ शनि --६,११ शनि --६,११
राहू महादशा ( २,८ ) शुक्र अंतर्दशा ( ११ ) व चंद्र विदशा ( २,३,५,११ ) भावांची कार्येश होती . या कालावधीत विवाह झाला असे म्हणता येईल .
जन्मतारीख -१०/०१/१९७९ जन्मवेळ संध्याकाळी ७=२५=३९ ठिकाण --अथनेर बेतुल
आपल्याला खालील तीन घटना पडताळून पहावयाच्या आहेत .
१) नोकरीची तारीख --एप्रिल २००८
२) मोठी बहिण विवाह --७ डिसेंबर १९९६
३) वडील -मृत्यू ----५ नोव्हेंबर २०११
त्या जर कृष्णमुर्ती नियमाच्या आधाराने बरोबर आल्या तर आपण जी जन्मवेळ निश्चित केली आहे ती बरोबर आहे असे म्हणता येईल .
१) प्रथम आपण नोकरीची तारीख बरोबर येते का पाहू .
नियम --- दशमाचा सब २,६,१०,किंवा ११ या भावांचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येशाच्या दश काळात नोकरी लागते . या ठिकाणी नोकरी लागलेली आहे फक्त २,६,१०,११ भाव लागतात का ते आपणाला पहावयाचे आहे .
नोकरी लागली त्यावेळी जातकाची गुरु महादशा बुध अंतर्दशे मध्ये चंद्राची विदशा चालू होती .
गुरु , बुध व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---
गुरु बुध --५,३ चंद्र ---११,१
शनि --२,७ केतू --८ श २,७ मंगल --६,१० र यु ६
मंगल - गुरु ---- गुरु ----
रवि ---६ मं यु ६,१० शनि ---२,७ शनि ---२,७
गुरु २,६ ,१० भावाचा, बुध २ भावाचा व चंद्र २,६,१०,११ भावांचा कार्येश आहे नियामाप्रमाणे याच कालावधीत नोकरी लागली आहे . असे म्हणता येईल .
२) थोरल्या बहिणीचा विवाह तारीख ---७ डिसेंबर १९९६
सदर जातक धरून एकूण तीन भावंडे आहेत . जा सगळ्यात लहान आहे . जातकाला एक मोठा भाऊ आहे व सगळ्यात थोरली बहिण आहे .
लाभ स्थान वरून मोठ्या भावाचा विचार करतात बहिण थोरली आहे म्हणून लाभाचे लाभ स्थान म्हणजे नवमस्थान बहिणीचे लग्नस्थान होईल नवमस्थन लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे
बहिणीचा विवाह झाला त्यावेळी जातकाला राहू महादशा शुक्र अंतर्दश व चंद्राची विदशा चालू होती .
नियम --- २,७,११ / ५,८ या भावांच्या कार्येश काळात विवाह होतो .
राहू , शुक्र व चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
राहू ---६, र १० शुक्र चंद्र ---३,५
रवि ---१० मं यु २ शनि --६,११ मंगळ ---१०,२
रवि --- शुक्र -- गुरु ----
शुक्र --- ८ शनि --६,११ शनि --६,११
राहू महादशा ( २,८ ) शुक्र अंतर्दशा ( ११ ) व चंद्र विदशा ( २,३,५,११ ) भावांची कार्येश होती . या कालावधीत विवाह झाला असे म्हणता येईल .
3) वडिलांचा मृत्यू - ५ नोव्हेंबर २०११-- वडिलांचा विचार नवम स्थानावरून करतात . नावं स्थान हे वडिलांचे लग्न स्थान होईल . लग्न मीन आहे . नवम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेतली आहे . वडिलांच्या मृत्युच्या काळात जातकाची गुरु महादशा शुक्र अंतर दशा गुरु विदशा बुध सूक्ष्म दशा व केतू प्राण दशा चालू होती . या सर्व ग्रहांचे कार्येशत्व ------- गुरु शुक्र बुध--९,७ केतू शनि --६,११ शनि --६,११ केतू १२ श ६,११ गुरु --४,१मंगळ शुक्र -- गुरु -- शुक्र--- रवि --१०,मं यु १०,२ शनि --६,११ शनि --६,११ शनि --६,११ ( २,६,१० ) ( ६ ) ( ६,७,१२ ) ( ४,६ )वडिलांचे मीन लग्न आहे म्हणजे लग्न द्विस्वभाव राशीचे आहे सप्तम स्थान मारक त्याच बरोबर बाधक आहे गुरु ---२ ( मारक ),६ (रोग / आजार ),१० ( लाभाचे व्यय ) शुक्र ---६ ( रोग / आजार ) बुध -- ६ ( रोग / आजार ),७ ( मारक / बाधक ), १२ ( हौस्पीटल ) केतू --४ ( अंतिम यात्राचतुर्थ स्थान , बाधक स्थान , मारक स्थान, व्यय स्थान यांचा संबध येतो त्यावेळी व्यक्ती वाचण्याची शक्यता नसते .
६ ( रोग / आजार ) ६ ( रोग / आजार )
६ ( रोग / आजार ) ६ ( रोग / आजार )