ज्योतिष ---कृष्णमुर्ती ज्योतिष
विवाह ----घटस्फोट -----पुनर्विवाह ?
इंदोर येथून एका अपरिचित महिलेचा मला फोन आला होता . ती म्हणाली मी नक्षत्राचे देणे या दिवाळी अंकामध्ये आपला लेख वाचला म्हणून मी आपणाला फोन करीत आहे . मला एक प्रश्न विचारावयाचा आहे मी म्हटले काय विचारावयाचे आहे . ती म्हणाली माझा पुनर्विवाह होईल का ? सध्या मी एका शाळेत नोकरीला आहे . मी म्हटले आपली जन्मतारीख जन्मवेळ व ठिकाण ध्या . त्यांच्याकडून मी आवश्यक माहिती घेतली व दोन दिवसांनी फोन करा असे सांगितले .
जन्मतारीख २६ / ४ /१९७० जन्मवेळ --पहाटे ४=१० जन्मस्थळ -- अ १९,५४ रे ७७ , ३५ यावरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . प्रथम आपण झालेल्या घटना तपासून पाहू -----
१) विवाह ----१६ / १२ /२००४
२) घटस्फोट ---३० / ९ /२००९
३) संतती ---- नाही
कुंडली पहिली त्यावेळेचे एल , एस , आर ,डि दि -२२ / ३/२०१४ वेळ - २२=२२=३९
एल - शुक्र , एस - बुध , आर - मंगल , डी - शनि , एल एस - गुरु
१) पहिला विवाह १६ / १२ /२००४ रोजी झाला म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . एवढा उशीर होण्याचे कारण काय असेल ? हा प्रश्न मला पडला . मंगल शनि व हर्शल यांच्यामुळे विवाहाला उशीर होऊ शकतो . या पत्रिकेमध्ये सप्तमभावारंभी हर्शल आहे , तसेच वैवाहिक सौ ख्याचा कारक शुक्र नेपच्यून यांचा प्रतियोग आहे . हर्शल मुळे विवाहात अडथळे येऊ शकतात , किंवा ठरलेला विवाह मोडतो . तसेच शुक्र नेपच्यून प्रतियोग असल्यामुळे फसवणूक होऊ शकते . या कारणामुळे विवाहाल उशीर झाला असे म्हणता येईल .
सप्तमाचा सब शुक्र आहे . पत्रिका पहिली त्यावेळच्या एल , एस आर डी मध्ये शुक्र आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे . शुक्राचे कार्येशत्व ----
शुक्र ---
रवि ---१,२ क.यु
शनि --२ , ११
शुक्र ---२ , ३ ,८
नियम --- सप्तमाचा सब २,७,११ / ५ , ८ या भावांचा कार्येश असेल तर २, ७ ,११ या भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशेत विवाह होतो .
सप्तमाचा सब शुक्र २ ,३ ८ ,११ या भावांचा बलवान कार्येश असून सुधा विवाह योग्य वयात झाला नाही चौथ्या पायरीचा शुक्र नेपच्यून प्रतियोग आणि हर्षल सप्तम भावारंभी म्हणून वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . विवाह झाला त्यावेळी चंद्र / शनि / बुध ११ / ११ /२००४ ते ७ / ३/ २००५ हि दशा चालू होती चंद्र शनि व बुध यांचे कार्येशत्व ------
चंद्र ---१० का.यु शनि ---२ , ११ बुध --- २ , ४
केतू ---६ र १ मं दृ २ शुक्र ----२ , ३ ,८ रवि ---१ , क यु
राहू ---१२ , श २ , ११ मंगल ---२ , ३ क यु मंगल ---२ , ३ क यु
राहू ---१२ , श २ , ११ चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु
अनुकूल २ ११ २ , ३ ,५, ८ , ९ , ११ २ ,३ ,५ , ९
प्रतिकूल १ , ६ ,१० ,१२ १० १ , ४ , १०
दशा २ ,३,५,८,९,११ या अनुकूल भावाबरोबरच १,४,६,१०,१२ या प्रतिकूल भावांची कार्येश आहे .
२,३,५,८,९,११ या भावांचा कार्येश ग्रहामुळे विवाह झाला आहे १,४,६,१०,१२ या भावांच्या कार्येश ग्रहामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक . त्यामुळे घटस्फोट कडे वाटचाल सुरु झाली . ह्या महिलेला ३० / ९ /२००९ ला कायदेशीर घटस्फोट मिळाला . त्यावेळी जातकाची चंद्र / शुक्र / बुध दशा चालू होती
१२ / ७ /२००९ ते ७ / १० / २००९ चंद्र शुक्र बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
चंद्र १० क यु शुक्र - बुध -- २ , ४
केतू --६ र १ मं दृ २ रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १० रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १०
राहू ---१२ श २ , ११ शनि ---२ , ११ मंगल -- २, ३ क यु
राहू ---१२ श २ , ११ शुक्र ---२ , ३, ८ चंद्र ---९ , ५ १० क यु
( १, ६, १० ,१२ ) ( ३ , १० ) ( १ , ३ ,४ , ९ ,१० )
नियम --- सप्तमाचा सब जेंव्हा १,४,६,१०,१२ भावांचा कार्येश असतो त्यावेळी वैवाहिक सौख्य नसते १,४,६,१०,१२ भावाबरोबर च ३ , ९ या भावांचा कार्येश ग्रहांची दह्सा येते त्यावेळी कायदेशीर घटस्फोट होतो
सदर जातकाला चंद्र / शुक्र / बुध या दशेमध्ये च १२ / ७ /२००९ ते ७ /१० /२००९ या कालावधीत घटस्फोट मिळाला आहे .
संतती --- जातकाला संतती झाली नाही .
नियम --- पंचमाचा सब २ ,५ ,११ या भावांचा कार्येश असेल तर २ ,५ ,११ या भावांच्या ग्रहदशेमध्ये संतती होते . हाच सब जर १,४,१० ,१२ या भावांचा कार्येश असेल तर संतती होत नाही किंवा गर्भपात होतात .
(१) कुटुंब वृद्धीला विरोध , ( ४) गर्भ राहण्यास विरोध , ( १०) इच्छापूर्ती नाही , ( १२) संततीचे मृत्यू स्थान आहे . तसेच पंचमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वंध्या राशीत ( मेष ,मिथुन ,सिंह ,कुंभ )असेल तरसुधा संतती होत नाही .
पंचमाचा सब राहू आहे राहू कुंभ या वंध्या राशीत व्यय स्थानात आहे . म्हणजे संततीचे मृत्यू स्थानात आहे . राहू स्वत:चे नक्षत्रात आहे . राहूचे कार्येशत्व ----
राहू ---१२,श २,११
राहू ---१२, श २,११
शुक्र ---
रवि ---१,२ क यु
ह्या ठिकाणी राहू २,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुधा त्याने संतती दिली नाही . कारण राहू जेंव्हा स्व नक्षत्रात असतो तेंव्हा तो ज्या स्थानात असतो त्या भावाची फळे जास्त तीव्रतेने देत असतो . तसेच चौथ्या पायरीला राहूच्या सब चा नक्षत्रस्वामी मेष या वंध्या राशीत आहे म्हणून संतती झाली नाही . सध्या जातकाचे वय ४४ वर्षे आहे . निसर्गनियमानुसार स्त्रियांचा मासिक धर्म वय वर्षे ४०-४५ पर्यंत बंद होतो यापुढे हि संतती होणार नाही .
आता पुनर्विवाहाचा विचार करू
नियम-- सप्तमाचा सब बुध असेल, बुधाच्या नक्षत्रात असेल, बुधाच्या युतीत असेल , बुधाच्या दृष्टीत असेल , किंवा द्विस्वभाव राशीत असेल किंवा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल आणि २,११,८ या भावांचा कार्येश
असेल तर पुनर्विवाह होतो .
सप्तमाचा सब शुक्र आहे ---
शुक्र ---
रवि ---१,२ क यु गु दृ ७,१०
शनि ---२,११
शुक्र ---२,३,८
शुक्र २,३,८,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे परंतु शुक्र वृषभ या स्थिर राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी रवि हा मेष या चर राशीत आहे . याठिकाणी कोठेही बुधाचा किंवा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . म्हणून द्वितीय विवाह होणार नाही
आता दशा पाहू --- कारण दशेचा अधिकार स्वतंत्र असतो . सध्या मंगळाची दशा चालू आहे . मंगळाचा नक्षत्रस्वामी चंद्र आहे . चंद्र २,६,१०,११,१२ भावांचा बलवान कार्येश आहे , २, ११ भाव अनुकूल आहेत पण ६,१०,१२ हे विवाह विरोधी आहेत म्हणून मी जातकाला स्पष्ट सांगितले तुमचा पुनर्विवाह होणार नाही . पुन्हा अशीच स्थिती निर्माण होईल . कारण ज्योतिषाने फक्त सल्ला ध्यायचा असतो . सल्ला मानायचा कि नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहेच .
आणखी खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडून १ ते २४९ यापैकी एक संख्याविचारून घेतली . त्यांनी ७५ हि संख्या दिली . त्या संखेवरून मी एक कुंडली तयार केली . ह्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब शनि आहे . शनि तुल या चर राशीत आहे . व त्याचा नक्षत्रस्वामी गुरु मिथुन या द्विस्वभाव राशीत आहे . गुरु ३,५,७,१२ या भावांचा कार्येश आहे . नंबर कुंडलीनुसार एखादे प्रेमप्रकरण चालू असावे . असे वाटते . पण नंबर कुंडलीनुसार विचार केला तर सध्या बुधाची दशा चालु आहे . बुध ३,७,११,६,८,१२ या भावांचा कार्येश आहे . ६,८,१२ हे भाव विवाह विरोधी आहेत . म्हनुन पुनर्विवाह होणार नाही असा सल्ला दिला . नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची .
प्रा कोरडे पी आर
१४२, पद्मावातीनगर , फलटण
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८
(१) कुटुंब वृद्धीला विरोध , ( ४) गर्भ राहण्यास विरोध , ( १०) इच्छापूर्ती नाही , ( १२) संततीचे मृत्यू स्थान आहे . तसेच पंचमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वंध्या राशीत ( मेष ,मिथुन ,सिंह ,कुंभ )असेल तरसुधा संतती होत नाही .
पंचमाचा सब राहू आहे राहू कुंभ या वंध्या राशीत व्यय स्थानात आहे . म्हणजे संततीचे मृत्यू स्थानात आहे . राहू स्वत:चे नक्षत्रात आहे . राहूचे कार्येशत्व ----
राहू ---१२,श २,११
राहू ---१२, श २,११
शुक्र ---
रवि ---१,२ क यु
ह्या ठिकाणी राहू २,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुधा त्याने संतती दिली नाही . कारण राहू जेंव्हा स्व नक्षत्रात असतो तेंव्हा तो ज्या स्थानात असतो त्या भावाची फळे जास्त तीव्रतेने देत असतो . तसेच चौथ्या पायरीला राहूच्या सब चा नक्षत्रस्वामी मेष या वंध्या राशीत आहे म्हणून संतती झाली नाही . सध्या जातकाचे वय ४४ वर्षे आहे . निसर्गनियमानुसार स्त्रियांचा मासिक धर्म वय वर्षे ४०-४५ पर्यंत बंद होतो यापुढे हि संतती होणार नाही .
आता पुनर्विवाहाचा विचार करू
नियम-- सप्तमाचा सब बुध असेल, बुधाच्या नक्षत्रात असेल, बुधाच्या युतीत असेल , बुधाच्या दृष्टीत असेल , किंवा द्विस्वभाव राशीत असेल किंवा नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल आणि २,११,८ या भावांचा कार्येश
असेल तर पुनर्विवाह होतो .
सप्तमाचा सब शुक्र आहे ---
शुक्र ---
रवि ---१,२ क यु गु दृ ७,१०
शनि ---२,११
शुक्र ---२,३,८
शुक्र २,३,८,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे परंतु शुक्र वृषभ या स्थिर राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी रवि हा मेष या चर राशीत आहे . याठिकाणी कोठेही बुधाचा किंवा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . म्हणून द्वितीय विवाह होणार नाही
आता दशा पाहू --- कारण दशेचा अधिकार स्वतंत्र असतो . सध्या मंगळाची दशा चालू आहे . मंगळाचा नक्षत्रस्वामी चंद्र आहे . चंद्र २,६,१०,११,१२ भावांचा बलवान कार्येश आहे , २, ११ भाव अनुकूल आहेत पण ६,१०,१२ हे विवाह विरोधी आहेत म्हणून मी जातकाला स्पष्ट सांगितले तुमचा पुनर्विवाह होणार नाही . पुन्हा अशीच स्थिती निर्माण होईल . कारण ज्योतिषाने फक्त सल्ला ध्यायचा असतो . सल्ला मानायचा कि नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहेच .
आणखी खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडून १ ते २४९ यापैकी एक संख्याविचारून घेतली . त्यांनी ७५ हि संख्या दिली . त्या संखेवरून मी एक कुंडली तयार केली . ह्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब शनि आहे . शनि तुल या चर राशीत आहे . व त्याचा नक्षत्रस्वामी गुरु मिथुन या द्विस्वभाव राशीत आहे . गुरु ३,५,७,१२ या भावांचा कार्येश आहे . नंबर कुंडलीनुसार एखादे प्रेमप्रकरण चालू असावे . असे वाटते . पण नंबर कुंडलीनुसार विचार केला तर सध्या बुधाची दशा चालु आहे . बुध ३,७,११,६,८,१२ या भावांचा कार्येश आहे . ६,८,१२ हे भाव विवाह विरोधी आहेत . म्हनुन पुनर्विवाह होणार नाही असा सल्ला दिला . नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची .
प्रा कोरडे पी आर
१४२, पद्मावातीनगर , फलटण
९६२३४७४६२७ / ९४०३८१२६२८