सब ची प्रतिकूलता ....
जातक जन्म दिनांक-३०/०९/१९७५,
जन्म वेळ सायंकाळी-०६/१५ (१८-१५)
अद्यापही लग्न झाले नाही.
विवाह योग केंव्हा आहे. ?
असा प्रश्र्न विचारला की आपण विवाह योग शोधण्याचा प्रयत्न करतो. के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतात. आणि संबंधीत भावाचा सब रूलिंग मधे आहे का ते पाहतात. असेल तर योग शोधण्याचा प्रयत्न करतात. सब नसेल तर पुढचा किंवा मागचा सब घेऊन वेळ निश्र्चित करतात. व पत्रिका सोडवितात.
माझे मत...
विवाह योग्य वय किती असते साधारणपणे २५ वर्षे . आता व्यक्ती चे वय किती आहे .? ४३ चालू आहे. म्हणजे मागील १८ वर्षात योग आलेच नाहीत का ? का आले नाहीत याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. विवाहाला उशिर का झाला ? याचा प्रथम विचार व्हावयास हवा. उशिर का होतोय हे समजले की पुढे जाता येईल.
कारण २ ७ ११ / ५ ८ हे भाव कोठेना कोठे येत राहणार आहेत. म्हणून अमूक अमूक कालावधी त विवाह होईल असे म्हणायचे का . दुसरे असे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी कुंडली पाहणार म्हणजे प्रत्येकाचे संबंधित भावाचे सब वेग वेगळे येणार. असो
मि माझे मत मांडतो .....या कुंडलीत चंद्र शनी नक्षत्रात व युतीत आहे. हि युति पंचम भावारंभी आहे . सगळ्यात महत्वाचा योग म्हणजे रवी प्लूटो युती सप्तम भावारंभी आहे. स्त्री च्या पत्रिकेत रवी म्हणजे पति . प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे. तो ज्याच्या युतित असतो ज्या भावारंभी असतो त्या भावाचे फळ देत नाही.
( मा. गोंधळेकर सर यांचे संशोधन )
या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व....
शनी...४ ११ १२ ५ क.यू चं द्रुष्ट ४
शनी...४ ११ १२ ५ क यू चं द्रुष्ट ४
केतू...
रवी ...६
शनी ३-४ पायरीला पुर्णपणे अशुभ ,विरोधी आहे. या ठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली .
सबब सदर व्यक्तीचा विवाह होणार नाही ....
जातक जन्म दिनांक-३०/०९/१९७५,
जन्म वेळ सायंकाळी-०६/१५ (१८-१५)
अद्यापही लग्न झाले नाही.
विवाह योग केंव्हा आहे. ?
असा प्रश्र्न विचारला की आपण विवाह योग शोधण्याचा प्रयत्न करतो. के पी अभ्यासक प्रथम रूलिंग घेतात. आणि संबंधीत भावाचा सब रूलिंग मधे आहे का ते पाहतात. असेल तर योग शोधण्याचा प्रयत्न करतात. सब नसेल तर पुढचा किंवा मागचा सब घेऊन वेळ निश्र्चित करतात. व पत्रिका सोडवितात.
माझे मत...
विवाह योग्य वय किती असते साधारणपणे २५ वर्षे . आता व्यक्ती चे वय किती आहे .? ४३ चालू आहे. म्हणजे मागील १८ वर्षात योग आलेच नाहीत का ? का आले नाहीत याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. विवाहाला उशिर का झाला ? याचा प्रथम विचार व्हावयास हवा. उशिर का होतोय हे समजले की पुढे जाता येईल.
कारण २ ७ ११ / ५ ८ हे भाव कोठेना कोठे येत राहणार आहेत. म्हणून अमूक अमूक कालावधी त विवाह होईल असे म्हणायचे का . दुसरे असे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी कुंडली पाहणार म्हणजे प्रत्येकाचे संबंधित भावाचे सब वेग वेगळे येणार. असो
मि माझे मत मांडतो .....या कुंडलीत चंद्र शनी नक्षत्रात व युतीत आहे. हि युति पंचम भावारंभी आहे . सगळ्यात महत्वाचा योग म्हणजे रवी प्लूटो युती सप्तम भावारंभी आहे. स्त्री च्या पत्रिकेत रवी म्हणजे पति . प्लूटो हा विध्वंसक ग्रह आहे. तो ज्याच्या युतित असतो ज्या भावारंभी असतो त्या भावाचे फळ देत नाही.
( मा. गोंधळेकर सर यांचे संशोधन )
या पत्रिकेत सप्तमाचा सब शनी आहे . शनीचे कार्येशत्व....
शनी...४ ११ १२ ५ क.यू चं द्रुष्ट ४
शनी...४ ११ १२ ५ क यू चं द्रुष्ट ४
केतू...
रवी ...६
शनी ३-४ पायरीला पुर्णपणे अशुभ ,विरोधी आहे. या ठिकाणी सब ची प्रतिकूलता निर्माण झाली .
सबब सदर व्यक्तीचा विवाह होणार नाही ....
No comments:
Post a Comment