विवाह --२
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात,(2012) मला अजून आठवते आहे २०-२२ वर्ष्याचा दोन मुली माझ्याकडे आल्या होत्या त्यातली एक माझ्या परिचयाची होती दुसरी तिची मैत्रीण होती . परिचित मुलीने तिच्या मैत्रिणीची ओळख करून दिली म्हणाली हिला ज्योतिषविषयक आपले मार्गदर्शन हवे आहे . तिची मैत्रीण म्हणाली मी पदवीधर आहे सध्या मी ब्युटी पार्लर चा व्यवसाय करीत आहे . घरात माझ्या लग्नासंबंधी स्थळे बघण्याचे चालू आहे . बर्याच वेळा पत्रिका जुळत नाहीत .वडिलांचा हट्ट आहे पत्रिका जुळल्याशिवाय विवाह करायचा नाही . हि म्हणाली आमच्या घरच्यांचा सरांच्यावर पूर्ण विश्वास आहे प्रत्येक वेळेला त्यांचा सल्ला घेतात . म्हणून विवाह योग केंव्हा आहे ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत .
मी विचारले पत्रिका आहे का ? तिने तिची पत्रिका मला दाखविली । ती एक पारंपारिक पत्रिका होती . मी म्हणालो ह्या पत्रिकेवरून मी काही सांगू शकणार नाही . मी कृष्णमुर्ती पद्धतीने पत्रिका पाहतो . मी त्या पत्रीकेमधील जन्मतारीख ,जन्मवेळ जन्मस्थळ लिहून घेतले . त्यावरून कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
कृष्णमुर्ती नियम -- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८या भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा -अंतर्दाशेमध्ये विवाह होईल .
ह्या कुंडलीत सप्तमाचा सब शुक्र आहे . चला तर पाहू शुक्र हा २,७,११ या भावाचा कार्येश आहे का? तो विवाह देणार आहे का ?
शुक्र --१०
कृष्णमुर्ती नियम -- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८या भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा -अंतर्दाशेमध्ये विवाह होईल .
ह्या कुंडलीत सप्तमाचा सब शुक्र आहे . चला तर पाहू शुक्र हा २,७,११ या भावाचा कार्येश आहे का? तो विवाह देणार आहे का ?
शुक्र --१०
न . स्वामी केतू --९ कयू चं ७
सब शनि --
स . न . स्वामी शुक्र --९,१२,१०
शुक्र ७ या प्रमुख भावाचा बलवान बलवान कार्येश आहे . म्हणजे विवाह होणार हे निच्छित झाले . सर्व साधारणपणे सप्तमाचा सब चंद्र , शुक्र असेल तर विवाह विवाहयोग्य वयात होतो. आता विवाह केंव्हा होईल ह्या साठी दशा अंतर्दशा पाहाव्या लागतील .
प्रश्न वेळी राहू महादशा ६/ १० /२०२० पर्यंत होती . व राहुमध्ये बुध अंतर्दशा
१८ /९ /२०१० ते ७ / ४/२०१३ होती . राहू व बुध यांचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
राहू --३ कयू श २,४ बुध --१०,८,११
न . स्वामी चंद्र -- ७ शुक्र --९,१२,१० कयू
सब मंगळ ---७,१,६,७ कयू राहू --३ कयू २ , ४
स . न . स्वामी चंद्र --- ७ चंद्र ---७
प्रथम पायरीला राहू २ या प्रमुख भावाचा कार्येश आहे व दुसऱ्या ,तिसऱ्या चौथ्या पायरीला ७ या प्रमुख भावाचा बलवान कार्येश आहे . बुध प्रथम पायरीला ११ व तिसर्या चौथ्या पायरीला २,७ या प्रमुख भावांचा बलवान कार्येश आहे . राहू व बुध दोन्ही विवाहाला अनुकूल आहेत . याठिकाणी २, ७ , ११ या भावाची साखळी पूर्ण झाली आहे . आता विदशा अशी शोधावी लागेल कि जी जास्तीत जास्त भावांची कार्येश असेल . प्रश्न वेळी गुरु , शनि यांच्या विदशा खालीलप्रमाणे ---
राहू / बुध / गुरु ९ / ७ /२०१२ ते १० / ११ / २०१२
शनि १० / ११ /२०१२ ते ७ / ४ /२०१३
गुरु --९ , ५ कयू शनि --
न . स्वामी शनि --२ , ४ शुक्र --९,१२,१० कयू मं दृ ७, १ , ६
सब चंद्र ---७ बुध --१०, ८, ११
स . न . स्वामी चंद्र ---७ शुक्र --९,१२,१० कयू मं दृ ७ , १ , ६
वरील गुरु व शनि चे कार्येशत्व पाहता गुरु २, ७ ,५ या भावांचा कार्येश आहे शनि सब च्या पायरीला ११ व ८ या पूरक भावाचा बलवान कार्येश आहे . व त्याचबरोबर १, ६ ,१०, १२ या विरोधी भावाचा बलवान कार्येश आहे . म्हणून मी गुरु विदशा निवडली .
राहू / बुध / गुरु ९ /७ / २०१२ ते १० / ११ /२०१२ या कालावधीत विवाह व्हावयास हवा
आपल्याकडे ह्या कालावधीत लग्ने होत नाहीत पण बैठका ,किंवा साखरपुडा होऊ शकतो . २३ मार्च २०१३ ला ह्या मुलीने मला फोन करून सांगितले आजच लग्नासंबंधी बैठक झाली लग्न करावयाचे ठरले आहे . २१ / ५ / २०१३हि लग्नाची तारीख धरली आहे . लग्न ठरण्याचा कालावधीत शनि विदशा होती . १० /११/२०१२ ते ७ /४ /२०१३. या ठिकाणी शनि १ ,६ ,१० १२ या विरोधी भावांचा कार्येश असून
सुधा केवळ लग्नेश मंगळ अंशात्मक दृष्टीने सप्तमेश शुक्र ला पहात आहे . शनि दुसर्या व चौथ्या पायरीला
७ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . या पत्रिकेमध्ये केवळ मंगळ दृष्टीने विवाह ठरला आहे .
७ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . या पत्रिकेमध्ये केवळ मंगळ दृष्टीने विवाह ठरला आहे .
नमस्कार,
ReplyDeleteआपला ब्लॉग वाचनीय आहे असेच नवनवीन येऊ देत.
कृपया कुंडली आणि स्पष्ट ग्रह दिलेत तर अभ्यासकांना याचा खूप फायदा होईल.
आपला आभारी,
संतोष
dhanyawad, krupaya aapala mob.no. dila tar aapanshi bolata yeil.
DeleteSir blog chhan ahe
ReplyDelete