विवाह --१
दुपारची वेळ होती मी वर्तमान पत्र वाचत होतो दाराची बेल वाजली म्हणून मी दार उघडले तर , एक परिचित पति पत्नी माझ्याकडे आले होते , ते घामाघूम झाले होते . म्हणून मी त्यांना पाणी दिले . पाणी पिल्यानंतर शांत झाले . मी विचारले आज काय काम काढले ? ते म्हणाले आमच्या पुढे एक समस्या आहे. मी विचारले कोणती समस्या आहे ? . ते म्हणाले माझा थोरला मुलगा थोडासा अपंग आहे . त्याच्या उजव्या हाताला एक अंगठा आहे बाकीची चार बोटे नाहीत बोटाच्या ठिकाणी थोडेसे उंचवटे आहेत, तसेच डाव्या पायाला अंगठा आहे बोटे नाहीत . आमची दोन दुकाने आहेत त्यातील एक दुकान हा चालवतो . व्यवसाय चांगला करतो . आम्हाला त्याचे लग्न करायचे आहे . अशा मुलाचे लग्न होईल का ते विचारायला आम्ही आलो आहोत . मी म्हटले का नाही होणार ? त्याची पत्रिका आहे का ? त्याची पत्रिका त्यांनी दाखविली . मी त्यातील जन्मतारीख , जन्मवेळ जन्मस्थान लिहून घेतले . व कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .
कुंडली अभ्यास करून मी त्यांना सांगितले ६ /११ / २०१२ ते १० / १२/ २०१२ या कालावधीत लग्न होईल .
ह्या मुलाचे लग्न २९/१०/२०१२ रोजी नोंदणी पद्धतीने झाले .मी सांगितलेल्या कालावधी च्या अगोदर फक्त ७ दिवस .हा फरक नगण्य आहे . हा फरक अयनांश ,स्थळाचे अक्षांश रेखांश, जन्मवेळ अचूक नसल्यामुळे पडू शकतो
हा प्रश्न मी खालील पद्धतीने सोडविला .
कृष्णमुर्ती नियम- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा -अंतर्दाशेमध्ये विवाह होतो .
ह्या कुंडली मध्ये सप्तमाचा सब राहू आहे. राहू विवाह होणार कि नाही ते सांगणार आहे . राहू चे कार्येशत्व -----
सब निश्चिती साठी त्यावेळेचे एल एस आर डी पहिले . दि .४ /८/२०१२ वेळ १८. ३८. ५८
एल - शनि ,एस -राहू , आर -शनि ,डी - शनि सप्तमाचा सब राहू रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ व पत्रिका बरोबर आहे .
राहू --५,श २,४,५ र दृ ११,
न . स्वामी राहू --
सब --मंगळ
स. न. स्वा --शनि --२,४,५,३ कयू
सप्तमाचा सब राहू २,११ या प्रमुख भावांचा व पहिल्या ,चौथ्या पायरीला ५ या पूरक भावाचा कार्येश आहे . म्हणजे विवाह होणार हे निश्चित . विवाह केंव्हा होईल ह्यासाठी दशा - अंतर्दशा पाहाव्या लागतील ।
प्रश्नावेली शनि महादशा मंगळ अंतर्दशा १ नोव्हेंबर २०११ ते १० डिसेंबर २०१२ पर्यंत होती . शनि व मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
शनि --३ कयू मंगळ ---
न . स्वामी केतू ---११ र ११ शनि ----२,४,५,३ कयू
सब शुक्र --- गुरु -----
स. न. स्वा शनि ---२,४,५ ३ कयू चंद्र ---१ मं दृ ६,७
शनि दुसरया व चौथ्या पायरीला ११,२ या प्रमुख भावाचा ५ या पूरक भावाचा कार्येश आहे . मंगळ दुसरया पायरीला २,५ व चौथ्या पायरीला दृष्टीने ७ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . शनि महादशा मंगळ अंतर्दश विवाहास अनुकूल आहे . यांच्या दशेमध्ये विवाह व्हावयास हवा . २,७,११ हि साखळी जुळविण्यास विदशा अशी शोधावी लागेल कि जी ७ या भावाची कार्येश आहे . प्रश्नवेलि शुक्र रवि चंद्र यांच्या विदशा शिल्लक आहेत .
शुक्र --
शनि -- २,४,५,३ कयू
गुरु ----
चंद्र ---१
रवि ---११
रवि ---११
राहू ---५,श २,४,५ र दृ ११
राहू ---५,श २,४,५ र दृ ११
चंद्र
गुरु ---८,३,६
बुध ---१२,९
मंगळ --६,७
वरील शुक्र , रवि , चंद्र यांचे कार्येशत्व पाहता व २,७,११ हि साखळी जुळण्यासाठी मी चंद्राची विदशा निश्चित केली कारण चंद्र यशाच्या चौथ्या पायरीला ७ या भावाचा बलवान कार्येश आहे
शनि महादशा, मंगळ अंतर्दशा, चंद्र विदशा मध्ये म्हणजे ६ नोव्हेंबर २०१२ ते १० डिसेंबर २०१२ या कालावधीत विवाह होईल असे सांगितले .
या मुलाचा विवाह २९ ऑक्टोंबर २०१२ रोजी नोंदणी पद्धतीने झाला . शनि , मंगळ व चंद्र ३ या भावाचे कार्येश आहेत म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह झाला कारण तिसऱ्या भावावरून कागदोपत्री करार ,दस्त पहिले जातात .
शुभम भवतु
हा प्रश्न मी खालील पद्धतीने सोडविला .
कृष्णमुर्ती नियम- सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर त्यांच्या दशा -अंतर्दाशेमध्ये विवाह होतो .
ह्या कुंडली मध्ये सप्तमाचा सब राहू आहे. राहू विवाह होणार कि नाही ते सांगणार आहे . राहू चे कार्येशत्व -----
सब निश्चिती साठी त्यावेळेचे एल एस आर डी पहिले . दि .४ /८/२०१२ वेळ १८. ३८. ५८
एल - शनि ,एस -राहू , आर -शनि ,डी - शनि सप्तमाचा सब राहू रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ व पत्रिका बरोबर आहे .
राहू --५,श २,४,५ र दृ ११,
न . स्वामी राहू --
सब --मंगळ
स. न. स्वा --शनि --२,४,५,३ कयू
सप्तमाचा सब राहू २,११ या प्रमुख भावांचा व पहिल्या ,चौथ्या पायरीला ५ या पूरक भावाचा कार्येश आहे . म्हणजे विवाह होणार हे निश्चित . विवाह केंव्हा होईल ह्यासाठी दशा - अंतर्दशा पाहाव्या लागतील ।
प्रश्नावेली शनि महादशा मंगळ अंतर्दशा १ नोव्हेंबर २०११ ते १० डिसेंबर २०१२ पर्यंत होती . शनि व मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे -----
शनि --३ कयू मंगळ ---
न . स्वामी केतू ---११ र ११ शनि ----२,४,५,३ कयू
सब शुक्र --- गुरु -----
स. न. स्वा शनि ---२,४,५ ३ कयू चंद्र ---१ मं दृ ६,७
शनि दुसरया व चौथ्या पायरीला ११,२ या प्रमुख भावाचा ५ या पूरक भावाचा कार्येश आहे . मंगळ दुसरया पायरीला २,५ व चौथ्या पायरीला दृष्टीने ७ या प्रमुख भावाचा कार्येश आहे . शनि महादशा मंगळ अंतर्दश विवाहास अनुकूल आहे . यांच्या दशेमध्ये विवाह व्हावयास हवा . २,७,११ हि साखळी जुळविण्यास विदशा अशी शोधावी लागेल कि जी ७ या भावाची कार्येश आहे . प्रश्नवेलि शुक्र रवि चंद्र यांच्या विदशा शिल्लक आहेत .
शुक्र --
शनि -- २,४,५,३ कयू
गुरु ----
चंद्र ---१
रवि ---११
रवि ---११
राहू ---५,श २,४,५ र दृ ११
राहू ---५,श २,४,५ र दृ ११
चंद्र
गुरु ---८,३,६
बुध ---१२,९
मंगळ --६,७
वरील शुक्र , रवि , चंद्र यांचे कार्येशत्व पाहता व २,७,११ हि साखळी जुळण्यासाठी मी चंद्राची विदशा निश्चित केली कारण चंद्र यशाच्या चौथ्या पायरीला ७ या भावाचा बलवान कार्येश आहे
शनि महादशा, मंगळ अंतर्दशा, चंद्र विदशा मध्ये म्हणजे ६ नोव्हेंबर २०१२ ते १० डिसेंबर २०१२ या कालावधीत विवाह होईल असे सांगितले .
या मुलाचा विवाह २९ ऑक्टोंबर २०१२ रोजी नोंदणी पद्धतीने झाला . शनि , मंगळ व चंद्र ३ या भावाचे कार्येश आहेत म्हणून नोंदणी पद्धतीने विवाह झाला कारण तिसऱ्या भावावरून कागदोपत्री करार ,दस्त पहिले जातात .
शुभम भवतु
No comments:
Post a Comment