फसवणूक
एका स्त्री ने प्रश्न विचारला, पतीने धंध्यामधे पैसे गुंतविण्यासाठी एका व्क्यक्तीला १० लाख रूपये दिले. १५ दिवसांनी सदर व्यक्ती पळून गेली. त्याव्यक्ती कडून पैसे परत मिळतील का ?के पी. १५९ दिनांक २६/३/१८ वेळ १८-१३-५७ फलटण
अ १७-५९ रे ७४ -२६
नियम...षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे मिळतील.
सब शनी असेल तर कमी मिळतील ,बुध असेल तर हप्त्यांत मिळतील.
पतिने पैसे दिलेत म्हणून कुंडली फिरवून घेतली
षष्टाचा सब २ ६ ११ चा कार्येश असेल तर पैसे परत मिळतील.
फिरविलेल्या कुंडलीमधे षष्टाचा सब शनी आहे
शनी..
शुक्र..११ १
शुक्र..
केतू..८ ,९ कस्प युती श ७ ९
शनी ३-४ पायरीवर ७,८,९ चा कार्येश आहे २,६ चा कार्येश होत नाही.
दशा शनी बुध २६-४-१९ पर्यंत
शनी चे कार्येशत्व वर आहेच.
बुध..१०, ५ ,११
बुध..१०,५,११
रवी..१०,४ मं द्रुष्ट ७ ,१२
शनी..७ ,९
बुध सुधा २,६ चा कार्येश होत नाही.
सबब पैसे मिळणार नाहीत.
माझे मत...चतुर्थात पापग्रह असतील तर व्यक्ती, लबाड,अप्रामाणिक, खोटारडी, फसवणूक करणारी असते . ( (शनी,मंगळ,राहू ,नेपच्यून )
या कुंडलीमध्ये नेपच्यून चतुर्थ भावारंभी आहे
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये नेपच्यून दशम भावारंभी येतो . धंद्यामध्ये फसवणूक
पैसे मिळण्यासाठी सहावा भाव लागलाच पाहिजे, कारण सप्तम भाव हि पळून गेलेली व्यक्ती तिच्या पैशाचा व्यय म्हणजे षष्ट स्थान . षष्ट स्थान लागत नाही. म्हणून पैसे मिळणार नाहीत.
फक्त ६ किंवा २ ६ चा कार्येश असलाच पाहिजे. फक्त २ लागून चालणार नाही.
११ भाव तसा दुय्यम आहे. फक्त इच्छापुर्ती दाखवितो. म्हणून ६ ११ किंवा २ ६ ११ भाव असावेत.
शुभम भवतु | ||||||||||||||||
No comments:
Post a Comment