माझ्या मुलाचा विवाह केंव्हा होईल ?....
औरंगाबाद येथील एका पालकांनी गेल्या महिन्यात माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलाचा विवाह केंव्हा होईल अशा प्रश्न विचारला .
मुलाची जन्मतारीख .. २/९/९०
जन्मवेळ ........ संध्याकाळी ५-१५
जन्मस्थळ ...... नासिक
वरील तारीख व वेळेनुसार मी केपी पद्धतीने कुंडली तयार केली
मी ज्या दिवशी कुंडली पहिली त्या दिवसाचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे
तारीख २५/८/२०१७ वेळ ८-४६-२२ सकाळी फलटण
लग्न .. बुध नक्षत्र -चंद्र राशी -बुध वार -शुक्रवार लग्न नक्षत्र --चंद्र
कुंडलीनुसार सप्तमा चा सब केतू आहे . रुलिंग प्लॅनेट मध्ये केतू नाही . पुढील शुक्र व मागील बुध रुलिंग प्लॅनेटमध्ये आहे यापैकी कोणता निवडावा .....
बुध लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून मी बुधा ची निवड केली
सप्तमाचा सब बुध निश्चित केला . सप्तमाचा सब बुध घेतल्यामुळे जातकाची जन्मवेळ येते १७-१०-१३
बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
कृष्णमूर्ती नियम = सप्तमाचा सब २,७,११ याभावांचा कार्येश असेल तर २,७,११,या भावांच्या सयुंक्त दशे विवाह होतो. कधी कधी ७ भाव न लागता ५,८ हे भाव लागतात
बुध .. ८ कस्प युती
रवी .. ७
रवी ..
शुक्र .. ७ , ५ , ९
बुद्ध ५ ,७ , ८ ,९ या भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह होणार हे निश्चित .
आता केंव्हा होईल यासाठी दशा अंतर्दशा पाहू
कुंडली प्रथम पहिली त्यावेळी राहू महादशा शुक्र अंतर्दशा चालू होती .
राहूचे कार्येशत्व
राहू .. १२ शनी १२ ,१ ,२ चंद्र युती १२ गुरु द्रु ६ , ३
चंद्र .. १२ ,१ राहू युती १२ केतू द्रु ६
मंगळ .. ४ , ११
रवी .. ७
राहू २, ३ ,७ ,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे आता अंतर्दशा शुक्र पाहू
शुक्र ..
केतू,, ६ चंद्र १२ गुरु युती ६ चं द्रु १२
केतू..
शनी .. १२, १ ,२ ..
शुक्र १ , ६,१२ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून हि अंतर्दशा सोडून दिली
त्यापुढील अंतर्दशा रवीची आहे रवीचे कार्येशत्व
रवी ..
शुक्र .. ७,५,१०
रवी..
शुक्र .. ७,५,१०
रवी ५,७ या भावांचा कार्येश आहे
लग्नकुंडली मकर या चर तत्वांची आहे म्हणून रवीची विदशा घेतली
राहू रवी रवी या दशेमध्ये विवाह होईल .
विवाहाचा कालावधी येतो १६/१/१९ ते १/२/१९
सादर पालकांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुलाचा विवाह होईल असे सांगितले .
औरंगाबाद येथील एका पालकांनी गेल्या महिन्यात माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या मुलाचा विवाह केंव्हा होईल अशा प्रश्न विचारला .
मुलाची जन्मतारीख .. २/९/९०
जन्मवेळ ........ संध्याकाळी ५-१५
जन्मस्थळ ...... नासिक
वरील तारीख व वेळेनुसार मी केपी पद्धतीने कुंडली तयार केली
मी ज्या दिवशी कुंडली पहिली त्या दिवसाचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे
तारीख २५/८/२०१७ वेळ ८-४६-२२ सकाळी फलटण
लग्न .. बुध नक्षत्र -चंद्र राशी -बुध वार -शुक्रवार लग्न नक्षत्र --चंद्र
कुंडलीनुसार सप्तमा चा सब केतू आहे . रुलिंग प्लॅनेट मध्ये केतू नाही . पुढील शुक्र व मागील बुध रुलिंग प्लॅनेटमध्ये आहे यापैकी कोणता निवडावा .....
बुध लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून मी बुधा ची निवड केली
सप्तमाचा सब बुध निश्चित केला . सप्तमाचा सब बुध घेतल्यामुळे जातकाची जन्मवेळ येते १७-१०-१३
बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
कृष्णमूर्ती नियम = सप्तमाचा सब २,७,११ याभावांचा कार्येश असेल तर २,७,११,या भावांच्या सयुंक्त दशे विवाह होतो. कधी कधी ७ भाव न लागता ५,८ हे भाव लागतात
बुध .. ८ कस्प युती
रवी .. ७
रवी ..
शुक्र .. ७ , ५ , ९
बुद्ध ५ ,७ , ८ ,९ या भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह होणार हे निश्चित .
आता केंव्हा होईल यासाठी दशा अंतर्दशा पाहू
कुंडली प्रथम पहिली त्यावेळी राहू महादशा शुक्र अंतर्दशा चालू होती .
राहूचे कार्येशत्व
राहू .. १२ शनी १२ ,१ ,२ चंद्र युती १२ गुरु द्रु ६ , ३
चंद्र .. १२ ,१ राहू युती १२ केतू द्रु ६
मंगळ .. ४ , ११
रवी .. ७
राहू २, ३ ,७ ,११ चा कार्येश आहे राहू अनुकूल आहे आता अंतर्दशा शुक्र पाहू
शुक्र ..
केतू,, ६ चंद्र १२ गुरु युती ६ चं द्रु १२
केतू..
शनी .. १२, १ ,२ ..
शुक्र १ , ६,१२ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून हि अंतर्दशा सोडून दिली
त्यापुढील अंतर्दशा रवीची आहे रवीचे कार्येशत्व
रवी ..
शुक्र .. ७,५,१०
रवी..
शुक्र .. ७,५,१०
रवी ५,७ या भावांचा कार्येश आहे
लग्नकुंडली मकर या चर तत्वांची आहे म्हणून रवीची विदशा घेतली
राहू रवी रवी या दशेमध्ये विवाह होईल .
विवाहाचा कालावधी येतो १६/१/१९ ते १/२/१९
सादर पालकांना जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुलाचा विवाह होईल असे सांगितले .
No comments:
Post a Comment