शुभ मंगल --------सावधान
माझ्या भावाचा मित्र एकदा मंडइत भेटला व म्हणाला माझ्या मुलीचे लग्नासाठी प्रयत्न चालू आहेत पण अध्याप कुठे जुळत नाही . मी म्हटले तिची जन्मतारीख जन्मवेळ दे . त्याने घरी फोन करून मला तिची जन्मतारीख जन्मवेळ व जन्मस्थळ दिले . मी ते लिहून घेतले . त्यानंतर बरेच दिवस त्याची गाठ पडली नाही . मी चौकशी केली तेंव्हा कळले कि त्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे . हि गोष्ट माझ्या मनाला फार लागली . त्यानंतर मी त्याच्या घरी फोन केला . व त्याच्या पत्नीला सांगितले दोन महिन्यापूर्वी त्याची माझी भेट झाली होती त्यावेळी तुमच्या मुलीच्या लग्नासंबंधी चर्चा करत होतो पण अचानक असे घडलेले मला माहित नव्हते त्यामुळे मी संपर्क साधू शकलो नाही . त्यावेळी त्या म्हणाल्या मी तुमच्या घरी येते . मी म्हटले ठीक आहे, या.
एके दिवशी त्या मुलीला घेऊन घरी आल्या व म्हणाल्या या मुलीचा लग्नाचा योग केंव्हा आहे ? माझ्याकडे मुलीच्या जन्माचे टिपण होते . त्यावरून मी कृष्णमुर्ती प्रमणे कुंडली तयार केली . तसेच मुलीकडून एक केपी नंबर घेतला ( के . पी नंबर ११५ ) व दोन्ही पत्रिकेचा आभ्यास करून त्यांना सांगितले ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ या कालावधीत लग्न होईल . आणि त्याच कालावधीत लग्न झाले . माझे उत्तर बरोबर आले. कसे ते खालीलप्रमाणे
हा प्रश्न दि . २३ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडविला .
स्त्री जातक जन्मतारीख --२२ जून १९८७ जन्मवेळ --सकाळी ९-१४ जन्मस्थळ -सातारा
या कुंडलीत सप्तमाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ---
बुध --१२ कयु
गुरु -- ९,६
शनि --५ क्यू
बुध ---१२,३,१२ कयू मं यु १२
कृष्णमुर्ती नियम ---सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर २,७,११, / ५., ८ या भावांच्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो .
बुध ३,५ या पूरक भावांचा कार्येश आहे . म्हणजे लग्न होणार नक्की . आता केंव्हा होणार ह्यासाठी आपणाला
दश - अंतर दशा पाहाव्या लागतील . प्रश्न्वेळी मंगळाची महादशा ,गुरु अंतर दशा , होती .
मंगळ / गुरु दशा ११ / ८ /२०१३ ते १८ / ७ / २०१४ पर्यंत आहे
मंगल -- गुरु --- केतू ---३ क यु शुक्र ---११
गुरु --९,६ केतू ---२,३ क यु बु १२,३ चंद्र ---१०,१ चंद्र ---१०
शुक्र --११ क यु शुक्र ---११ क यु राहू ---८,९ क यु गु ९,६ केतू ---३ क यु
चंद्र ---१०,१ , १० क यु चंद्र ---१० शनि ---५,७ शु दृ १०,४ चंद्र ---१०,१
रवि ---११ चंद्र ---१० क यु
मंगळ ---१२, बु यु १२ शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७
चंद्र ----१० गुरु ---
शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७ केतू ---२,३ क यु बु १२ ,३
मंगल महादशा (११ ) गुरु अंतर्दशा (२,११ ) या भावांची बलवान कार्येश आहे . २,७,११ या भावांची साखळी पूर्ण होण्यासाठी विदशा अशी शोधावी लागेल ती म्हणजे ७ या भावांची कार्येश असेल . वरील ग्रहांचे कार्येश पाहता फक्त रवि ,चंद्र, केतू ७ या भावाची कार्येश आहे . यामध्ये चंद्र २,७,११ या तिन्ही भावांची कार्येश आहे . म्हणून मी चंद्र विदश निवडली . मंगळ / गुरु / चंद्र ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ हा कालावधी आहे
९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ याच कालावधीत विवाह होईल .
ह्या मुलीचा विवाह २४ एप्रिल २०१४ रोजी झाला आहे .
हा प्रश्न दि . २३ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडविला .
स्त्री जातक जन्मतारीख --२२ जून १९८७ जन्मवेळ --सकाळी ९-१४ जन्मस्थळ -सातारा
या कुंडलीत सप्तमाचा सब बुध आहे . बुधाचे कार्येशत्व ---
बुध --१२ कयु
गुरु -- ९,६
शनि --५ क्यू
बुध ---१२,३,१२ कयू मं यु १२
कृष्णमुर्ती नियम ---सप्तमाचा सब २,७,११ / ५,८ या भावांचा कार्येश असेल तर २,७,११, / ५., ८ या भावांच्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो .
बुध ३,५ या पूरक भावांचा कार्येश आहे . म्हणजे लग्न होणार नक्की . आता केंव्हा होणार ह्यासाठी आपणाला
दश - अंतर दशा पाहाव्या लागतील . प्रश्न्वेळी मंगळाची महादशा ,गुरु अंतर दशा , होती .
मंगळ / गुरु दशा ११ / ८ /२०१३ ते १८ / ७ / २०१४ पर्यंत आहे
मंगल -- गुरु --- केतू ---३ क यु शुक्र ---११
गुरु --९,६ केतू ---२,३ क यु बु १२,३ चंद्र ---१०,१ चंद्र ---१०
शुक्र --११ क यु शुक्र ---११ क यु राहू ---८,९ क यु गु ९,६ केतू ---३ क यु
चंद्र ---१०,१ , १० क यु चंद्र ---१० शनि ---५,७ शु दृ १०,४ चंद्र ---१०,१
रवि ---११ चंद्र ---१० क यु
मंगळ ---१२, बु यु १२ शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७
चंद्र ----१० गुरु ---
शुक्र ---१०,४,११ क यु श दृ ५,७ केतू ---२,३ क यु बु १२ ,३
मंगल महादशा (११ ) गुरु अंतर्दशा (२,११ ) या भावांची बलवान कार्येश आहे . २,७,११ या भावांची साखळी पूर्ण होण्यासाठी विदशा अशी शोधावी लागेल ती म्हणजे ७ या भावांची कार्येश असेल . वरील ग्रहांचे कार्येश पाहता फक्त रवि ,चंद्र, केतू ७ या भावाची कार्येश आहे . यामध्ये चंद्र २,७,११ या तिन्ही भावांची कार्येश आहे . म्हणून मी चंद्र विदश निवडली . मंगळ / गुरु / चंद्र ९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ हा कालावधी आहे
९ एप्रिल २०१४ ते ८ मे २०१४ याच कालावधीत विवाह होईल .
ह्या मुलीचा विवाह २४ एप्रिल २०१४ रोजी झाला आहे .
हाच प्रश्न मी केपी नंबर ११५ ने सोडविला
केपी नंबर ११५ वरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने एक कुंडली तयार केली .
दि . २३ / ११ / २०१३ वेळ -१५-५३-२२ स्थळ -- अ १७,५९ रे ७४,२६
या कुंडलीत सप्तमाचा सब राहू आहे .
राहू -- १,२ क यु शु दृ ४,९
राहू --- १,२ क यु शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१०, शु दृ ४,९
सप्तमाचा सब २ या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा कार्येश आहे राहू केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी त्यावेळी ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने देतात . विवाह केंव्हा केंव्हा होईल त्या साठी दशा अंतर दशा पाहू . प्रश्न वेळी शनि महादशा व चंद्राची अंतर्दशा चालू होती. शनि व चंद्र ची कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनि ---
गुरु ---१०,शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१० शु दृ ४,९
अनुकूल भाव ( ९ )
चंद्र ---१०,११ क यु
शनि --२,५,६ बु यु २
चंद्र ---१०,११ क यु
शनि -- २,५,६ बु यु २
अनुकूल भाव ( २,५,११ )
शनि महादशा ( ९) चंद्र अंतर्दशा ( २ , ५ , ११ )या भावाची बलवान कार्येश आहे . पुढील विदशा खालीलप्रमाणे
शनि / चंद्र / राहू २८ / १० /२०१३ ते २३ / १ / २०१४ पर्यंत
गुरु १० / ४ /२०१४
शनि १० / ७ /२०१४
गुरु --१० शु दृ ४,९
गुरु --१० शु दृ ४,९
केतू --७,८ क यु मं १२,३,८
दि . २३ / ११ / २०१३ वेळ -१५-५३-२२ स्थळ -- अ १७,५९ रे ७४,२६
या कुंडलीत सप्तमाचा सब राहू आहे .
राहू -- १,२ क यु शु दृ ४,९
राहू --- १,२ क यु शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१०, शु दृ ४,९
सप्तमाचा सब २ या प्रमुख भावाचा व ९ या पूरक भावाचा कार्येश आहे राहू केतू ज्यावेळी स्व नक्षत्रात असतात त्यावेळी त्यावेळी ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फळे जास्त तीव्रतेने देतात . विवाह केंव्हा केंव्हा होईल त्या साठी दशा अंतर दशा पाहू . प्रश्न वेळी शनि महादशा व चंद्राची अंतर्दशा चालू होती. शनि व चंद्र ची कार्येशत्व खालीलप्रमाणे
शनि ---
गुरु ---१०,शु दृ ४,९
शनि --
गुरु ---१० शु दृ ४,९
अनुकूल भाव ( ९ )
चंद्र ---१०,११ क यु
शनि --२,५,६ बु यु २
चंद्र ---१०,११ क यु
शनि -- २,५,६ बु यु २
अनुकूल भाव ( २,५,११ )
शनि महादशा ( ९) चंद्र अंतर्दशा ( २ , ५ , ११ )या भावाची बलवान कार्येश आहे . पुढील विदशा खालीलप्रमाणे
शनि / चंद्र / राहू २८ / १० /२०१३ ते २३ / १ / २०१४ पर्यंत
गुरु १० / ४ /२०१४
शनि १० / ७ /२०१४
गुरु --१० शु दृ ४,९
गुरु --१० शु दृ ४,९
केतू --७,८ क यु मं १२,३,८
केतू --७,८ क यु मं १२,३,८
गुरु ३,७,८ या भाव बलवान कार्येश आहे . या ठिकाणी २, ७ , ११ / ५ , ८ भावांची साखळी पूर्ण होते . म्हणून शनि महादशा चंद्र अंतर्दशा व गुरु विदशा म्हणजे २३ / १ /२०१४ ते १० / ४ /२०१४ या कालावधीत विवाह व्हावयास हवा .
ह्या मुलीचा सुपारी व साखरपुडा ४ फेब्रुवारी २०१४ ला झाला . विवाह २४ / ४ /२०१४ रोजी झाला
सर
ReplyDeleteप्रश्नपत्रिकेची वेळ हि ज्यावेळेस जन्म कुंडली पहिली ती वेळ धरली का नंतरची
jyaveli tine k.p. number dila ti vel ghetali. donhi prakarachi tarikh ekach aahe.
ReplyDelete